LATEST NEWS:
उस्मानाबाद - जिल्ह्यातील २२३ विविध लहान- मोठ्या साठवण तलावामध्ये केवळ ८ टक्केच पाणीसाठा उरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.